. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर गटाचा उमेदवार अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हा पुतण्या नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर या काकाला भारी ठरल्याचे दिसून आले. ...
ब्रह्मनाथ तांडा येथील सोळा वर्षीय स्वाती गोविंद राठोड आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी पुकारलेल्या वडवणी बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे ...
दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ...
वडवणी तालुक्यातील स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...