तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना राबवली जात आहे. ...
गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ शाळा यावर्षी डिजीटल झाल्या आहेत. यावर्षीपासून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुविधा देण्यात आली असून परिसरात तंबाखू, गुटखाबंदीही करण्यात आली. ...
एचआयव्ही संसर्गितांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी ३० मे रोजी तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे दुपारी बारा वाजता ‘जुळून येती रेशिम गाठी पर्व-१’ अंतर्गत एचआयव्ही संसर्गित सहा जोडप्यांचा सामूहिक राज्यस्तरीय विवाह सोहळा आयोजित केल्याची माहि ...