प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपाद ...
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत. ...