मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने तुळशीराम नागरगोजे यास ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. ज्या ठिकाणी २४ तास कडेकोट सुरक्षा असते त्या इमारतीतच चोरी झाल्यामुळे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
जिल्ह्यातील वाळू ठेकेदारव वाहतूकदार यांच्यात झालेल्या ‘रेटकार्ड’ वादामुळे प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाया सुरु केल्या आहे, त्याअनुषंगाने अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूलचे एक पथक पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर कायम तैनात ठेवण्याचा न ...
२७ जून रोजी खून करुन प्रेत विहिरीत टाकल्या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आठ लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी तपास चक्र फिरताच या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून तो खून नसून तर विद्युत मोटार चोरी करण्यासाठी गे ...