कोरोना आजाराने राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे ते नष्ट करून आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मदतीचे आवाहन केले जात आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत. ...