शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा ...
भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तसेच शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण न करता त्यांची फसवणूक करण्याचे कामं सुरु आहे, अशी टीका बीडच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी राज्य सरक ...
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने जिल्हाभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एल्गार आंदोलन करण्यात आले. ...
वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी धारूर तालुक्यातील तेलगाव आणि माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पात्र ६५५ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. ...
राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी आहे. बीडमध्येही याची अंमलबजावणी केली जात असल्याचा दावा बीड पालिकेकडून केला जात आहे. परंतु असे असले तरी बीड शहरात दररोज तब्बल दीड टन प्लास्टिक कचरा निघत आहे. एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. ...