अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर येथे चंदन तस्करी करणाऱ्या सात जणांवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. यातील पाच आरोपींना अटक केली असून, दोघे फरार आहेत. ...
भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य क ...
वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या ऊसतोड कामगार, दुर्बल घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व उपेक्षित वर्गातील शिक्षण घेत असलेली २४ मुलांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव ते अहमदाबाद हवाई सफर केली. ...
एक दोन शस्त्रक्रिया किंवा प्रसुती केल्यानंतर आरोग्य विभागाकडून गाजावाजा केला जातो. परंतु सरासरी काढली असता जिल्ह्यातील धानोरा, आष्टी, नांदुरघाट, तालखेड, पाटोदा, रायमोहा, चिंचवण या सात ग्रामीण रुग्णालयांची कामगिरी अतिशय खराब असल्याचे समोर आले आहे. ...