संदीप यांनी घाई केल्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. ...
कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन सख्य्या बहिणींचा वाद विकोपाला गेला. मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरु होता. शाब्दिक चकमकीचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. ...
शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण देशभरातील २४० शेतकरी संघटना, समविचारी पक्षांकडून ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. ...