शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

‘महावितरण’च्या मनमानीमुळे कांदा रोप वाया गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:30 IST

धारूर शहराच्या परिसरातील चिंचपूर रस्त्यावर कृषी विजेच्या लोडशेंडिंगची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महावितरण’चे अधिकारी, कर्मचारी मनमानी पद्धतीने ...

धारूर शहराच्या परिसरातील चिंचपूर रस्त्यावर कृषी विजेच्या लोडशेंडिंगची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महावितरण’चे अधिकारी, कर्मचारी मनमानी पद्धतीने वेळेत बदल करून लोडशेंडिंग करत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उन्हाळी कामाचे नियोजन बिघडत आहे. या रोडवरील शेतकरी पप्पू तिवारी यांनी रविवारी दिवसा वीजपुरवठा सुरू असते. त्यामुळे कांदा लागवड हाती घेतली. कांदा रोप मोकळी केली. मात्र, सकाळी अचानकच ‘महावितरण’ने मनमानीपणे वीजपुरवठ्याची वेळ बदलली. कांदा लागवड करत असताना पाणी असल्याशिवाय लागवड करणे शक्य नाही. ‘महावितरण’कडे वीज केव्हा येणार याविषयी विचारले असता, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे बंद झाला असल्याचे उत्तर दिले तसेच केव्हा पूर्ण दाबाने वीजपुरवठा होईल, याचीही माहिती संबंधितांना नव्हती. या मनमानी पद्धतीच्या कारभारामुळे रोप वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘महावितरण’च्या गलथान कारभाराची चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करत लोडशेंडिंगच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणीही शेतकरी पप्पू तिवारी यांनी मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.