शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

थकित ऊस बिलासाठी माजलगावात अधिकाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:24 IST

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी ...

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.

पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. गाळप हंगाम संपून आठ महिने झाले असताना अद्यापही कारखाना प्रशासनाने मात्र गाळपासाठी आणलेल्या शेतकºयांच्या उसाचे अद्यापही दिले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

थकीत पैशांसाठी शेतक-यांनी अनेकवेळा खेटे मारले, साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या तरीही शेतकºयांना ऊसाचे पैसे भेटले नाहीत. यामुळे सोमवारी काही शेतकºयांनी कारखाना गेटसमोर आंदोलन केले. यावेळी वडवणी तालुक्यातील देवगाव येथील बाबू भागूजी गवळी (वय ५८) यांनी सोबत आणलेले विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात बाजूच्या शेतकºयांनी त्यांना रोखून आत्महत्येपासून परावृत्त केले.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कारखान्याच्या कार्यालयात जाऊन शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचाºयांना त्यांच्या खोलीत कोंडून ठेवले. दोन तासानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग, पोलीस उप निरीक्षक विकास दांडे, शिवसेनेचे अप्पासाहेब जाधव यांनी हस्तक्षेप करून शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचारी, शेतकरी यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले.पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनशेतकºयांचे थकीत बिल देण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली, लेखी निवेदने दिली; परंतु कारखान्याच्या अधिका-यांनी साखर आयुक्तांपर्यंत सर्वांनाच ‘मॅनेज’ केले. बिल थकल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. आता दोन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- अप्पासाहेब जाधवशिवसेना नेते

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा