शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

कष्टाने पिकविलेला भाजीपाला मातीमोल, शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

धारूर : बाजार बंद व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल झाला असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. ...

धारूर : बाजार बंद व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल झाला असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील जायभायवाडी येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी हताश होत शेतात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला.

तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथे जलसंवर्धनाची कामे झाल्याने फळबाग व भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र, मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर, या वर्षी ऐन भाजीपाला विक्रीचा हंगाम असताना कडाडून ऊन पुन्हा सुरू झाल्याने जिवापाड मेहनत व खर्च करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकण्याची वेळ आली. उत्पादनाचा खर्च सोडा, तोडणीचे पैसे मिळणे मुश्कील झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

येथील शेतकरी मनोज जायभाये याने आपल्या डोंगराळ जमिनीवर मेहनत करून पाऊण एकर क्षेत्रावर वांग्याची लागवड केली. आता चांगले पीक हातात येत असताना बाजार बंद व लॉकडाऊनमुळे २५ किलो कॅरेट ४० ते ५० रुपयांत विकण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याने वांग्याच्या शेतात आपले बैल, शेळ्या, म्हशी सोडल्या. तोडलेले वांगे यांना खाऊ घातले. बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने परिस्थितीमुळे हताश होऊन हा निर्णय घेतल्याचे मनोज जायभाये यांनी सांगितले. जायभाये यांच्याप्रमाणे सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. मोठे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे.

===Photopath===

270321\img-20210325-wa0101_14.jpg