शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

पिकांना खत देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST

... पीक विमा भरण्याचे आवाहन आष्टी : खरीप हंगामातील पीक विमा भरण्याची मुदत १५ जुलै आहे. विमा भरण्यासाठी केवळ ...

...

पीक विमा भरण्याचे आवाहन

आष्टी : खरीप हंगामातील पीक विमा भरण्याची मुदत १५ जुलै आहे. विमा भरण्यासाठी केवळ पाचच दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्याला विमा न मिळाल्याने शेतकरी वर्गात यंदा भरण्यासाठी उदासीनता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

...

कांबळी नदीवरील पुलांची उंची वाढवा

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा-म्हसोबावाडी फाट्यादरम्यान रस्त्यावरील पिंपरखेड, तर सुलेमान देवळा येथे कांबळी नदीवरील पूल आहे; परंतु हे कमी उंचीचे आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर या रस्त्यावर वाहतूक ठप्प होते. या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

.....

रस्ता डांबरीकरणाची मागणी

कडा : आष्टी तालुक्यातील दादेगाव-हिवरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणेदेखील मुश्कील होते. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

.....