शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कपाशी पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

संतोष स्वामी दिंद्रुड : सततच्या पावसामुळे खरीप पिकांची पुरती वाट लागत असून, कापूस व सोयाबीन ही पिके आता ...

संतोष स्वामी

दिंद्रुड : सततच्या पावसामुळे खरीप पिकांची पुरती वाट लागत असून, कापूस व सोयाबीन ही पिके आता पिवळी पडू लागली आहेत. पावसामुळे मशागतीची कामे करता येत नसल्याने पिकांची दुरवस्था झाली आहे. ही परिस्थिती दिंद्रुड परिसरातील सर्व गावांत तसेच जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. मृग नक्षत्रातील झालेल्या पेरण्यांनंतर बरेच दिवस पावसाने उघडीप दिली होती. यादरम्यान ज्या शेतक-याला मजूर उपलब्ध झाले, त्यांनी मशागतीची कामे खुरपणी, वकरणी, कोळपणी, खत पेरणी करून घेतली. परंतु बहुतांश शेतक-यांना मजूर वेळेत मिळाले नाही. त्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. अनेकांची कामे अर्धवट राहिली आहेत. कापूस, सोयाबीची पिके अतिवृष्टीने पिवळी पडू लागली आहेत. तसेच या पिकांची वाढ खुंटली आहे.

परिणामी उत्पन्नावर परिणाम हाेण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अतिवृष्टी अशीच होत राहिली, तर सगळे पिके वाया गेल्या शिवाय राहणार नाहीत. शासन प्रशासनाने पिकांच्या नुकसानीबाबत दखल घेऊन पिकांचे पंचनामे करायला हवेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

लवणाच्या रानाचं झालंय तळं

ज्या शेतक-यांचे शेत लवणात आहे किंवा ज्यांच्या शेतातून वगळ गेली आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही, अशा शेताचं तळ झालं आहे. तलावाचे स्वरूप या शेतजमिनींना आले आहे. यामुळे उगवलेल्या पिकांची पाण्यात नासाडी होत असताना दिसत आहे.

चौकट-

मोठ्या कष्टाने पेरलेले कापूस व सोयाबीन या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी व गतवर्षीचा पीकविमा तात्काळ वाटप करून आर्थिक संकटात आधार द्यावा. - पांडुरंग झोडगे, शेतकरी, नाकलगाव

230721\img_20210723_180728_14.jpg