शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

अंबाजोगाईत वीज बंद तरीही शेतकऱ्यांना लाखोंचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:29 IST

शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे दुष्काळात तेरावा : वाढीव वीज बिले तात्काळ दुरुस्त करून देण्याची शेतक-यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.अंबाजोगाई तालुक्यात सन २०१२-१३ सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या कालावधीत पूस, गिरवली परिसरातील विद्युत पंप बंद राहिले. तरीही महावितरणच्या वतीने चालू विद्युत बिलात या काळातील रकमा शेतकºयांच्या नावावर टाकण्यात आल्या. टंचाईच्या काळात जिल्हाधिकाºयांनी ज्या ठिकाणचे विद्युतपंप बंद आहेत. तसेच आरक्षित तलावाच्या क्षेत्रातील ज्या कृषी पंपाचे वीजजोडणी बंद केलेली आहे. अशा ग्राहकांना बिलात सवलत मिळावी. असे आदेश महावितरणला दिले होते. तीन वर्षानंतर त्या बंद विद्युतपंपांची रक्कम आता पुन्हा शेतकºयांच्या नावावर जमा झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता, जवळगाव, नांदगाव, सायगाव, जोगाईवाडी, तटबोरगाव येथील ३३ शेतकºयांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करून कृषी पंपांची विद्युत देयके दुरूस्त करून देण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. या संदर्भात महावितरणचे कार्याकारी अभियंता मंदार वग्यानी यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भातील पाठपुरावा वरिष्ठ कार्यालयाकडे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ग्राहक पंचायत शेतकºयांच्या पाठीशी४महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असतांना नदी, नाले, पाझर तलाव,मध्यम प्रकल्प, साठवण तलाव यातील पाणी सतत तीन वर्षे आरक्षित होते. शासनाने तसे आदेशही काढलेले होते. अशा स्थितीत बंद असलेल्या कृषी पंपाचे विद्युत देयके शेतकºयांच्या माथी मारण्यात आली आहेत.४या संदर्भात कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना तसे पत्र देण्यात आले आहे. विद्युत बिलांची दुरूस्ती न झाल्यास ग्राहक पंचायतच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागीय संघटक जनार्धन मुंडे यांनी दिला आहे. असे असले तरी वीज मंडळाने वाढीव बिले देऊन शेतकºयांना अडचणीत आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.४तालुक्यातील ३३ शेतकºयांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करुन कृषी पंप बिले दुरुस्तीची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmbajogaiअंबाजोगाईmahavitaranमहावितरणMONEYपैसाagricultureशेती