शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अंबाजोगाईत वीज बंद तरीही शेतकऱ्यांना लाखोंचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:29 IST

शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे दुष्काळात तेरावा : वाढीव वीज बिले तात्काळ दुरुस्त करून देण्याची शेतक-यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.अंबाजोगाई तालुक्यात सन २०१२-१३ सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या कालावधीत पूस, गिरवली परिसरातील विद्युत पंप बंद राहिले. तरीही महावितरणच्या वतीने चालू विद्युत बिलात या काळातील रकमा शेतकºयांच्या नावावर टाकण्यात आल्या. टंचाईच्या काळात जिल्हाधिकाºयांनी ज्या ठिकाणचे विद्युतपंप बंद आहेत. तसेच आरक्षित तलावाच्या क्षेत्रातील ज्या कृषी पंपाचे वीजजोडणी बंद केलेली आहे. अशा ग्राहकांना बिलात सवलत मिळावी. असे आदेश महावितरणला दिले होते. तीन वर्षानंतर त्या बंद विद्युतपंपांची रक्कम आता पुन्हा शेतकºयांच्या नावावर जमा झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता, जवळगाव, नांदगाव, सायगाव, जोगाईवाडी, तटबोरगाव येथील ३३ शेतकºयांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करून कृषी पंपांची विद्युत देयके दुरूस्त करून देण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. या संदर्भात महावितरणचे कार्याकारी अभियंता मंदार वग्यानी यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भातील पाठपुरावा वरिष्ठ कार्यालयाकडे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ग्राहक पंचायत शेतकºयांच्या पाठीशी४महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असतांना नदी, नाले, पाझर तलाव,मध्यम प्रकल्प, साठवण तलाव यातील पाणी सतत तीन वर्षे आरक्षित होते. शासनाने तसे आदेशही काढलेले होते. अशा स्थितीत बंद असलेल्या कृषी पंपाचे विद्युत देयके शेतकºयांच्या माथी मारण्यात आली आहेत.४या संदर्भात कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना तसे पत्र देण्यात आले आहे. विद्युत बिलांची दुरूस्ती न झाल्यास ग्राहक पंचायतच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागीय संघटक जनार्धन मुंडे यांनी दिला आहे. असे असले तरी वीज मंडळाने वाढीव बिले देऊन शेतकºयांना अडचणीत आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.४तालुक्यातील ३३ शेतकºयांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करुन कृषी पंप बिले दुरुस्तीची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmbajogaiअंबाजोगाईmahavitaranमहावितरणMONEYपैसाagricultureशेती