शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 6:29 PM

आष्टी तालुक्यातील कडा येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते.

कडा ( बीड ) : बीड-जामखेड-नगर हा राज्य महामार्ग मागील वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. मात्र, या मार्गावरील २० किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे या मार्गावर वर्षभरात ४०० अपघात होऊन १९ बळी गेले आहेत. 

आष्टी तालुक्यातील कडा येथुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. याची दखल घेत विभागाने ५१ किलोमीटर अंतरावर २५ कोटी रूपये खर्च करून हा रस्ता बनवला. मात्र एक वर्षांपासून साबलखेड, कडा, चिंचपूर हा वीस किलोमीटरचा रस्ता अद्याप बनवला नाही, तसेच याची दुरुस्ती देखील करण्यात आली नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वर्षभरात ४०० अपघातात १९ जणांचे बळी या खड्ड्यांनी घेतला आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, संदिप खाकाळ, दिपक सोनवणे यांनी केली आहे. 

याबाबत राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर विभागाचे अभियंता दिलीप तारडे यांनी सांगितले की, मागील वर्षांपासून हा रस्ता आमच्याकडे वर्ग झाला आहे. खड्डे बुजवण्यास निधी उपलब्ध नाही. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून लवकरच काम सुरू होईल.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड