शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माजलगावात कॉंग्रेसचे गाजर वाटप आंदोलन; सरकारच्या ३ वर्षातील निर्णयाचा केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 6:16 PM

माजलगाव (बीड) : राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार येऊन तीन वर्षे झाली असून त्यांनी सामान्य जनता व शेतक-यांना फसवले आहे, ...

माजलगाव (बीड) : राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार येऊन तीन वर्षे झाली असून त्यांनी सामान्य जनता व शेतक-यांना फसवले आहे, सरकारनी केवळ घोषणाबाजी केली आहे असा आरोप करत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. 

या अनोख्या आंदोलनाबाबत बोलताना कॉंग्रेस तालुका अध्यक्ष नारायण होके पाटील म्हणाले कि, फडणवीस सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. सरकारने तीन वर्षात शेतकरी, मजुर, कामकार, व्यापारी व बेरोजगारांना फसवले असून 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती करण्यात येत आहेत. यामुळे सरकारमधील कोणताही मंत्री माजलगावात आल्यास त्यांनाही गाजर देण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यानंतर आंदोलकांनी तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

आंदोलनास राष्ट्रवादीचे नप गटनेते विजय अलझेंडे, रिपाई एकतावादीचे विजय साळवे, मानवी हक्क अभियानचे राजेश घोडेर, रंगनाथ निकम, साजेद पठाण यांनी पांठीबा दिला.  तसेच आंदोलनात शहराध्यक्ष शेख आहेमंद, सरपंच विनोद सुरवसे, गणेश चोरमले, अशोक ढगे, आतीक पठाण, शब्बीर पठाण, मावली राऊत, किरण ढगे, बाळासाहेब पौळ, शरद गोपाळ, दयानंद डुकरे, गणेश घेणे, सलमान इनामदार, श्रीनिवास शेळके आदींची उपस्थिती होती.