शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पोहण्यासाठी गेलेला मुलगा कालव्यात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST

गेवराई : शहरापासून जवळच असलेल्या कोल्हेर शिवारातील कालव्यात १४ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ...

गेवराई : शहरापासून जवळच असलेल्या कोल्हेर शिवारातील कालव्यात १४ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. यानंतर दुपारपर्यंत शोध लागला नव्हता.

शहरातील संजय नगर भागातील चार ते पाच मुले मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक १४ वर्षीय मुलगा पोहता येत नसल्याने व कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तो वाहून गेला. ऋषिकेश डिगांबर शेवाळे (१४, रा. संजय नगर, गेवराई) असे कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आपल्या मित्रांसोबत मंगळवारी सकाळी कोल्हेर शिवारातील कालव्यात पोहण्यासाठी पाण्यात उतरले; मात्र कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने व पोहता येत नसल्याने ऋषिकेश शेवाळे हा पाण्यात वाहून गेला. ही माहिती सोबत असलेल्या मित्राने घरी येऊन सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाइकांनी ऋषिकेशचा शोध सुरू केला. मात्र कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. तोपर्यंत घटनास्थळी पोलीस व महसूलचे कोणीही घटनास्थळाकडे फिरकले नव्हते.

===Photopath===

090321\20210309_144414_14.jpg~090321\sakharam shinde_img-20210309-wa0020_14.jpg

===Caption===

गेवराई येथील काेल्हेर शिवारात कालव्यात पोहण्यासाठी गेलेला ऋषिकेश शेवाळे वाहून  गेला.~