शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:23 IST

माजलगाव धरणातून पाईप लाईन करण्याची केली मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगावला पाणी टंचाईच्या भीषण झळा  सोसाव्या लागत आहेत. गावातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी आज (दि.१७ ) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

आनंदगावची लोकसंख्या जवळपास 4 हजारावर आहे. मागील अनेक वर्षापासून गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या गावात टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी तो खुप अपूरा आहे. यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान 'घागर मोर्चा' काढण्यात आला. गावचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माजलगाव धरणातून पाईप लाईन करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मोर्चामध्ये महिलांसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चाdroughtदुष्काळMajalgaon Damमाजलगाव धरणBeedबीड