शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

गोदावरी नदीपात्रातील पाणीउपसा करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:05 AM

दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांचे पथक : अवैध पाणी उपसा थांबविण्याचे आव्हान

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, चोरट्या पद्धतीने भरमसाठ पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी गेवराई तहसीलदार यांनी पथकाची स्थापना केली आहे. यामुळे अवैध पाणी उपसा रोखता येणार आहे.गेवराई तालुक्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात होता. दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोदावरीच्या पात्रातून माजलगाव धरणात काही दिवसांपुर्वी पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर बीड, माजलगाव या दोन्ही शहरांना व परिसरातील गावांना पाणी पुरवाठा केला जातो.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी माजलगाव धरणापर्यंत पोहचावे यासाठी नदी पात्रातील मोटारी व वीज बंद करण्यात आली होती. तरी देखील अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी पाच पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक उमापूर, धोडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळातील गोदापात्रालगतच्या गावांमध्ये गस्त घालून नदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.गस्त घालून कारवाईगेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रालगत होत असलेला पाणी उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांचे पथक नेमले.हे पथक उमापूर, धोंडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळात गस्त घालून होणार कारवाई

टॅग्स :BeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीटंचाईgodavariगोदावरी