शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवी बैलजोडी उधळली; बैलगाडी उलटल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:40 IST

आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील घटना 

कडा (बीड): शेतातून घराकडे बैलगाडी घेऊन येताना नवीन जोडी असल्याने उधळली. यात बैलगाडी पलटी होऊन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. रविवारी सायकांळी या शेतकऱ्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष आप्पा महाडिक असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील महाडिक वस्ती येथे शेतकरी सुभाष महाडीक राहतात. त्यांनी नुकतीच नवीन बैलजोडी खरेदी केली. पोळ्याला मिरवणूक देखील मोठ्या आनंदात पार पडली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवारी जनावरांना चारा आणण्यासाठी ते बैलगाडी घेऊन शेतामध्ये गेले होते. चारा घेऊन घराकडे येताना बैलजोड अचानक उधाळली. यात बैलगाडी उलटल्याने शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीBeedबीड