शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंचायत समितींकडे २४० टँकरचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:31 IST

यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या जवळपास पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे २४० टँकरचे प्रस्ताव आले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता वाढली : नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या जवळपास पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे २४० टँकरचे प्रस्ताव आले आहेत.बीड जिल्ह्यात १ हजार ३१ ग्रामपंचायती आहे. तर गावे, वाड्या, वस्त्या, तांडे यांची संख्या मिळून १५०० गावे आहेत. त्यापैकी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आतापर्यत पंचायत समितींकडे २४० च्या जवळपास टँकरचे प्रस्ताव आले असून, हे प्रस्तावर प्रशासकीय मंजुरीसाठी तहसीलकडे पाठवण्यात आले आहेत,जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जवळपास दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. काही ठिकाणी बोअर, विहिरीला पाणी आहे, मात्र हे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे.ज्या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांनी टँकरची मागणी पंचायत समितीकडे पाठवली आहे. हे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करुन ्पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्तांनी केली आहे. तसेच जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत गावामधील हातपंप, पाणी असलेले शासकीय बोअर दुरुस्ती करावी, जेणेकरुन या बंद असलेल्या स्त्रोताचा वापर सर्वांना करता येईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयो अंतर्गत कामे सुरू करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होऊ लागली आहे.तालुका टँकर प्रस्तावबीड १६अंबाजोगाई ८४परळी ५०गेवराई २७आष्टी २९माजलगाव ४शिरुर २६पाटोदा २धारुर २केज ०वडवणी ०एकूण २४०

टॅग्स :Beedबीडpanchayat samitiपंचायत समितीwater shortageपाणीटंचाई