शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंघोळ झाल्यानंतर 'या' चुका केल्यामुळे वयाआधीच दिसत आहात म्हातारे, वाचा कोणत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 13:17 IST

बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं.

आपली त्वचा आयुष्यभर तरूण आणि तेजस्वी दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं. जरी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरी रोजच्या जगण्यात काही चुका केल्यामुळे तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसता.

रोज अंघोळ केल्यानंतर अनेकदा लोक चुका करतात. याचा परिणाम फक्त त्वचेवरच नाही तर केसांवर सुद्धा होतो. यामुळेच कमी वयातील लोक सुद्धा ४० ते ४५ वयोगटातील असल्यासारखे  दिसतात. पण या सवयींना बदलता येऊ शकतं. यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसू शकता.

केसांना आणि तोंडाला साबण लावणं

अंघोळ करत असताना चेहरा आणि केसांना साबण लावल्यामुळे केस डॅमेज होतात. साबण हा अनेकदा हार्ड असतो.  त्वचा खूप संवेदनशील असल्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते. त्यासाठी अंघोळ करत असताना फक्त अंगाला साबण लावा, चेहरा फेसवॉशने धुवा. केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. काही साबण मॉश्चराईजिंग आणि हलके क्रिमी असतात. तुम्ही आपल्या त्वचेवर अशा साबणाचा वापर करू शकता. पण सामान्य साबणाचा वापर केल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात.

टॉवेलचा वापर 

चेहरा किंवा केस पुसायला तुम्ही जुन्या किंवा रोजच्यारोज धुतल्या जात नसलेल्या टॉवेलचा वापर करत असाल, तर ही चूक तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी महागात पडते. चेहरा आणि केसांची त्वचा खूप सेंसिटिव्ह असते. म्हणून मऊ आणि रोज धुत असलेल्या टॉवेलचा वापर चेहरा पुसण्यासाठी करा

अंघोळ केल्यानंतर मॉईश्यचराईजर न लावणे

अंघोळ केल्यानंतर संपूर्ण शरीराला मॉइश्चराईजर लावायला हवं. कारण साबणाने अंघोळ केल्यामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. पण रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर मॉईश्चराईजरचा वापर केल्यामुळे त्वचा मऊ राहते. ( हे पण वाचा-३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह)

केसांना तेल न लावणे

केसांना तेल न लावल्याने पोषण मिळत नाही. त्यामुळे केस गळायला सुरूवात होते. जर तुम्ही केसांमध्ये हेअर जेल, क्रिम लावत असाल तर केसांची अवस्था खराब होऊन केस गळायला सुरूवात होते. केसांना तेल लावल्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. त्यासाठी तुम्ही नारळाचं तेल, बदामाचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. त्यामुळे केसांना पोषण मिळून केस मजबूत राहतील. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी ताक वापरून ग्लोईंग स्किन मिळवा आणि सुरकुत्यांचं टेंशन विसरा)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स