शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

​लठ्ठपणामुळे दहा वर्षांनी कमी होते आयुष्यमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 22:53 IST

जास्त वजन असेल तर एक वर्ष आणि लठ्ठपणा असेल दहा वर्षांपर्यंत आयुष्यमान कमी होते.

लठ्ठपणा आरोग्यासाठी किती घातक असतो हे वेगळे सांगण्याी गरज नाही. परंतु गरजेपेक्षा जास्त प्रत्येक किलोभर वजन तुमच्या आयुष्यातील काही वर्षे कमी करतेय हे तुम्हाला माहित आहे का?एका विस्तृत संशोधनातून असे समोर आले की, जास्त वजन असेल तर एक वर्ष आणि लठ्ठपणा असेल दहा वर्षांपर्यंत आयुष्यमान कमी होते.थोड्याशा जास्त वजनामुळे विशेष असा फरक पडत नाही, अशा गैरसमजुतीला या नव्या संशोधनामुळे खीळ बसली आहे. कंबरेच्या वाढत्या घेराबरोबरच सत्तरीच्या आधीच मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे, असे निरीक्षण या अध्ययनात नोंदविण्यात आले आहे.प्रमुख संशोधक आणि केम्ब्रिज विद्यापीठातील इमॅन्युएल डी अँजेलॅन्टोनिओ यांनी माहिती दिली की, या संशोधनातून हे सिद्ध होते की, लठ्ठपणामुळे वेळेच्या आधी मृत्यू होऊ शकतो. वाढत्या वजनासह हृदयविकार, स्ट्रोक, श्वसनविकार, कॅन्सरसारख्या रोगांची धोका वाढते हे वेगळे सांगायला नको.चार खंडातील १ कोटी ६ लाख लोकांची १९७० ते २०१५ दरम्यान  २३९ अध्ययनांतून गोळा झालेल्या माहितीचा  आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका टीमने अभ्यास करून हे निष्कर्ष काढले.