शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान, वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:02 IST

Alum water bath : तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Alum water bath :  आंघोळ करणं हा आपल्या रोजच्या रूटीनचा भाग आहे. कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात, कुणी थंड पाण्याने आंघोळ करतात. तर काही लोक पाण्यात काही इतर गोष्टी टाकून आंघोळ करतात. बरेच लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात. मात्र, जशा नाण्याला दोन बाजू असतात. तशाच काही गोष्टींच्याही दोन बाजू असतात. तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

- तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. जे त्वचेला साफ करण्यास मदत करतात. तसेच या गुणांमुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

- तसेच घामाची येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केली जाते. तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास फ्रेश वाटतं. 

- तुरटीच्या पाण्याने त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यास मदत मिळते. याने शरीराला थंडावाही मिळतो.

- तुरटीच्या पाण्याने शरीराची स्वच्छता होते. अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवरील डागही होतात.

- शाम्पूमुळे केसांची सफाई तर होते. स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरील मळ-माती शाम्पूने निघत नाही. ज्यामुळे केसांमध्ये उवा होतात. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ होते. 

- जखमेवर तुरटी लावली तर रक्त वाहणं बंद होतं. एखादी जखम झाली असेल तर तुरटीच्या पाण्याने ती धुवावी याने रक्त बंद होतं. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे जखमेला संक्रमणपासून रोखतात.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याने नुकसान

- तुरटीच्या पाण्याने जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. थंडीच्या दिवसात तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. ज्या लोकांची त्वचा ड्राय आहे त्यांनी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करू नये.

- ज्या लोकांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी सुद्धा तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. असं केल्यास त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात.

- त्याशिवाय जर तुम्ही रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या त्वचेतील ओलावा दूर होऊ शकतो. याने त्वचेचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.

तुरटीचे अनेक फायदे आहेत. पण याचा वापर संतुलित पद्धतीने केला जावा. याचा जास्त वापर केला तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेवर खाज आणि जळजळ होत असेल तर या पाण्याचा वापर लगेच बंद करा.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स