शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चालवायच्या कुठे...! २०२४ मध्ये ४० लाख कारची विक्री; दुचाकींचा तर रस्त्यावर महापुरच आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:13 IST

आता एवढ्या गाड्या चावायच्या कुठे, असा प्रश्न लोकांना पडेल एवढ्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. 

देशात रस्त्यांचे नेटवर्क संथगतीने वाढत असताना सरत्या वर्षात तब्बल ४० लाख कार रस्त्यावर आल्या आहेत. दुचाकींचा तर महापुरच आला असून या विक्रीचा आकडा दोन कोटींना टच करता करता राहिला आहे. आता एवढ्या गाड्या चावायच्या कुठे, असा प्रश्न लोकांना पडेल एवढ्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. 

देशातील पॅसेंजर वाहनांचा रिटेल सेल पहिल्यांदाच ४० लाखांवर गेला आहे. एकूण ४०.७३ लाख कार विकल्या गेल्या आहेत. २०२३ पेक्षा ही वाढ ५.१८ टक्क्यांची आहे. फाडाने आकडेवारी जारी केली असून दुचाकींची विक्री १०.७८ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे. २०२३ मध्ये १.७१ कोटी दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तर २०२४ मध्ये १.८९ कोटी दुचाकी विकल्या गेल्या आहेत. 

दुचाकीचा सेल वाढला असला तरी कोरोनापूर्व काळाच्या अजून खूप मागे आहे. कोरोनापूर्वी दुचाकींच्या विक्रीच्या आकड्याने २.१ कोटींचा पल्ला गाठला होता. फाडानुसार कमर्शिअल वाहनांच्या विक्रीत काही वाढ झालेली नाही. कार सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल आल्याने त्यांची विक्री वाढली आहे. परंतू, खपही न झाल्याने कंपन्यांकडे कार तशाच पडून आहेत. याचा परिणाम मोठा डिस्काऊंट देण्यावर झाला आहे. 

२०२५ मध्ये हा आकडा ४५ लाखांवर जाण्याची अपेक्षा ऑटो इंडस्ट्रीला आहे. यंदा नवनवीन कार लाँच होत आहेत. तसेच आधीच्या कारच्या अपडेट कारही येत आहेत. यामुळे विक्री वाढण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील काही महिने कंपन्या आधीच्या कारही भलामोठा डिस्काऊंट देऊन विक्री करण्याची शक्यता आहे. यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Automobileवाहन