शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

भारतातील फक्त 10 टक्क्यांपेक्षा कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; कंपन्या अद्याप यावर ठाम नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:46 IST

Airbag Feature : देशात विकल्या जाणार्‍या कारमध्ये आता टू-एअरबॅग फीचर स्टँडर्डपणे जात आहे. मात्र, पूर्वी असे नव्हते.

नवी दिल्ली : भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या कारपैकी किमान 90 टक्के कार 6 एअरबॅगसह येत नाहीत. हे सर्वात महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स केवळ महागड्या कारपुरते मर्यादित आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका रिपोर्टनुसार, ऑटो उद्योगाचे म्हणणे आहे की, बहुतेक खरेदीदार अधिक एअरबॅगच्या ऑप्शनसह मॉडेल्समध्येही स्वस्त व्हेरिएंट निवडतात. यामुळे देशात दोनपेक्षा जास्त एअरबॅग असलेल्या कारचा वाटा कमी आहे.

देशात विकल्या जाणार्‍या कारमध्ये आता टू-एअरबॅग फीचर स्टँडर्डपणे जात आहे. मात्र, पूर्वी असे नव्हते. काही कंपन्या फक्त एक एअरबॅग असलेल्या कार विकत होत्या. नंतर सरकारने कारमध्ये दोन एअरबॅग असणे बंधनकारक केले. यामुळे सर्व कार कंपन्यांना यावर्षी जानेवारीपासून अपग्रेड करणे भाग पडले. जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. सरकारला विश्वास आहे की, वाहनांना अधिक एअरबॅग्जने सुसज्ज केल्याने रस्त्यांवरील जीव गमावण्याची संख्या कमी होण्यास मदत होईल. जगातील वाहनांपैकी केवळ 1 टक्के वाहने भारतात आहेत, परंतु रस्त्यावरील मृत्यूंपैकी 11 टक्के वाहने आहेत.

दुसरीकडे, सर्व कारमध्ये अधिक सेफ्टी फीचर्स देण्यासाठी सरकार कंपन्यांवर दबाव आणत आहे. मात्र, मृत्यू दर कमी करण्यासाठी सीट बेल्ट नियमांची चांगली अंमलबजावणी, ड्रिंक आणि ड्राईव्ह, वेग मर्यादा आणि चुकीच्या लेन ड्रायव्हिंग सारख्या समस्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असा युक्तिवाद वाहन उद्योगातील एक वर्ग करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर 2022 पासून सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु सध्या हे शक्य नसल्याचे दिसते. ऑटो उद्योगातील एक वर्ग या नियमाच्या विरोधात आहे. 

याचबरोबर, या आराखड्यावर अद्याप काम सुरू असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले. काही कार कंपन्या 6 एअरबॅग असलेल्या कार निर्यात करत असताना या सेफ्टी फीचरला विरोध का करत आहेत, असा सवाल नितीन गडकरींनी कार उत्पादकांना केला आहे. यापूर्वी त्यांनी सांगितले होते की, 2020 मध्ये कारमधील 6 एअरबॅगमुळे 13,000 हून अधिक लोकांचे प्राण वाचू शकले असते. ऑटो उद्योग आणि सरकारी सूत्रांनी सांगितले की, बहुतांश खरेदीदार 6 एअरबॅगच्या पर्यायासह येणाऱ्या मॉडेलमध्येही दोन-एअरबॅग प्रकाराची निवड करतात, त्यामुळे कंपन्यांना घाई नाही.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग