ज्या मातीवरून आपण चालतो, तिच्यापासून हे शरीर बनले आहे. हे आकळले, तर आणि तरच जीवन आमूलाग्र बदलेल. नाही तर मृत्यूनंतर मातीत मिसळण्याची वेळ येईल, तेव्हाच कळेल की आपणही खरे म्हणजे या मातीचाच एक हिस्सा आहोत!, सदगुरू जग्गी वासुदेव यांच्याशी विजय दर्डा यांन ...
सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ परंतु, काही लोक वातावरण कलुषित करतात व त्याचे परिणाम देशाला निष्कारण भोगावे लागतात. झुंडशाहीने होणाऱ्या हत्या, अफवा पसरविणे व लोकांना चिथावणे बंद व्हायला हवे ...
भारतात अस्थिरतेसाठी अतिरेक्यांना चीनकडून दिली जातात शस्त्रे, पूर्व लडाख सीमेवर चीनने कुरापती करण्यास सुरुवात केली तेव्हाच ईशान्येकडील राज्यातही बंडखोर संघटना पुन्हा डोके वर काढून अशांतता वाढविण्याचा प्रयत्न करतील, याची कुणकुण लागली होती ...