मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. ...
समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. ...
जागतिक महिला बँकेने ग्रामीण भागात बँकिंग सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने क्रियाशील महिला बचत गटांतील शिक्षित सदस्यांतून ‘बीसी सखी’ ही योजना राबविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली आहे ...