कर्नाटकात कमिशन खाण्याच्या आरोपाखाली धर्म, जातिपाती, पैसा सर्व काही डावावर लावूनही निवडणुका जिंकता आल्या नाहीत. मतदाराला दरडोई पैसे देण्याची पद्धत स्वीकारली तरीही नाकारले गेले. आता महाराष्ट्रही त्याच मार्गाने वाटचाल करीत आहे. कर्नाटकने तर त्यांची काळ ...
एखाद्या इमारतीचा पाया खचला, तर कळसाची अवस्था ही कधीही कोसळेल, अशी हाेते, तसेच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत घडले. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना उंच उंच मनोऱ्यावरील कळसाच्या तळपण्यावर लाेकांची मते सहज जिंकून घेऊ, असे अतिआत्मविश्वासाने सांगितले गेले. मात्र ...
समोर अंधार दिसत असतानाही स्वच्छ प्रकाशच पडला आहे, असे जर भीतीपोटी म्हणत राहिलो, तर संपूर्ण अंधार कधी झाला समजणार नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका पाहतो आहोत. श्रीलंकेत सातशे रुपये किलो तांदूळ आहे. आपण ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देण्याची मतासाठी घोषण ...