राज्यकर्त्यांच्या खुल्या राजकारणाने मराठी माणसाला कोणत्या दिशेने जावे हेच समजत नाही. कोणाच्या मागे जावे, साखर कारखाना बुडविणारा भाजपमध्ये, पतसंस्था बुडविणारा भाजपमध्ये आणि सर्व राजकारणातून बाद झालेला त्याच्या विरोधात लढणार म्हणतो आहे, अशा खुल्या राजक ...
मतदानाद्वारे सत्तेवर येणारे नवे सरकार किंवा नवा सत्तारूढ पक्ष किंवा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला अशी कोणती दिशा देतो की, जेणेकरून मतदानाचा हक्क बजावताना मतदाराने केलेला विचार योग्य होता, याचे समाधान त्याला वाटावे. महाराष्ट्राची आजची स्थिती पाहता कोण ...
एकसंध, समतोल महाराष्ट्राचे विकासाचे स्वप्न जे १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले होते ते आज दृष्टिक्षेपातही राहिले नाही. केवळ विकासाच्या बाता सर्वांच्या आणि निवडणुकांचा बाजार मात्र तेजीत चालू झाला आहे.अशा महाराष्ट्राचे चित्र किंवा स्वप्न आपण पाह ...
महापुराकडे संकट म्हणून पाहताना आपली शक्तिस्थळेही ओळखली पाहिजेत. ती न ओळखता आपल्या परिसराला जोडून घेणारा प्रस्ताव मांडला जात नाही. सर्वच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात ठरावीक काळातील प्रचंड पाऊस व धरणांचा विसर्ग एकाचवेळी करावा लागला. त्यामुळे पूर आला. मा ...
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अतिवृष्टी झाली. धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. आधीच पूर आलेल्या नद्यांना महापूर आला! पण या त्रिस्तरीय आपत्तीला मानवी चुकाही जबाबदार आहेत. ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर शहरे बुडतील, शेती नष्ट होईल आणि कृष्ण ...
दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ...
आशिया खंडातील देशांमध्ये विविध पाच क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ‘रॅमन मॅगसेसे’ अवॉर्ड दरवर्षी दिले जातात. आतापर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रातील चार भारतीय पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेतील सत्य शोधण्याचा प्रयत्न, त्यासाठी दाखविलेले धाडस, धै ...
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जे काम हाती घेतले आणि जे पद स्वीकारले त्याला सुवर्णस्पर्श झाल्याप्रमाणे ते चमकतच राहिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचा पाया घातला. संपूर्ण राज्याचा एकच महसुली कायदा तयार करुन महसुली पातळीवरील संयुक्त मह ...