"स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे." ...
...आतापर्यंतचा अनुभव बघता, जे काही सांगितले ते १०० टक्के केंद्रातील सरकारकडून झालेले नाही. थोडे फार कमी अधीक झाले. पण देशाला अच्छे दिन आल्याचे चित्र नागरिकांना आजपर्यंतही दिसले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद ...
PM Kisan Sanman: केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे. ...
Thane Hospital: जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा. ...