जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसांतर्गंत येत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरोग्याची रिक्तपदे शंभर टक्के भरण्याच्या सुचना आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पेसाक्षेत्रात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली असली तरी, ...
वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या ...
जिल्हा बॅँकेत नाशिक जिल्ह्यातील नागरी, बिगर शेती पतसंस्थांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठेवी व खात्यांमध्ये अडकून पडले असून, नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांची रक्कम जिल्हा बॅँकेत अडकून पडली. ...
मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. ...
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्त ...
यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, एरव्ही मे महिन्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दडी मारल्यामुळे या पावसाच्या भरवशावर जमिनीची धूप कमी होण्याची वाट पाहणा-या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत पाऊस पडल्यास श ...
नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. ...
राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आॅनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शाळेच्या शिक्षकांची माहिती व रिक्त पदांची माहिती संगणकात भरण्याचे काम शिक् ...