रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम ...
शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील मतदान केंद्रावर एम देवेंदर सिंह यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांनतर त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या फलकावर ‘मी मतदान केले. ...