Balasaheb Thorat: उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. ...
Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आ ...