बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे. ...
कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यामुळे नालेसफाई केली जाते की हातसफाई? असा प्रश्न मुंबईकरांनी विचारला तर प्रशासनाने त्याचे समाधानकारक उत्तर दिले पाहिजे. ...
सेक्टर ८ मधील स्थानिकांचा विरोध कायम, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा म्हणजे मुंबई उपनगरातील वर्सोवा ते भाईंदर पर्यंतचा कोस्टल रोड असून त्याचे काम पालिकेकडे आहे ...
Marathi News: मराठी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर तरी सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून आता तरी हे विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. ...