नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद
Mumbai Pollution News: मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत असल्याने महापालिका टीकेची धनी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ... शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून देशात सध्या प्रौढ साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत राज्यात आठ लाख निरक्षरांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ... महापालिकेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेली लाकडाची एथनिक ज्वेलरी आता विविध प्रदर्शन, मेळाव्यात लोकप्रिय ठरू लागली आहे. ... सध्या कोस्टल रोडच्या उत्तर व दक्षिण वाहिनीवरून दिवसाला सरासरी दोन हजारांहून अधिक वाहने प्रवास करीत असल्याची नोंद झाली आहे. ... काय आहे ‘ड्रॉप बॉक्स’ संकल्पना? जाणून घ्या सविस्तर ... विक्रोळी उड्डाणपूल मार्च, गोखले पूल एप्रिल आणि कर्नाक पूल मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ... मुंबईत भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही अनेक उघड्या जागांमध्ये चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. तसेच सोसायट्यांच्या, धान्य विक्री ... इलेक्ट्रिक शेगडी किंवा सीएनजीचा वापर न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा ...