सायली सुर्यकांत शिर्के, सीनियर एक्झिक्युटिव्ह कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. गेली सात वर्षे डिजिटल माध्यमात असून लोकमतमध्ये सहा वर्षे काम करत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयातून BMM चं शिक्षण घेतलं आहे. रिअल टाईम न्यूज, लाईफस्टाईल, एंटरटेनमेंट, राजकीय, क्राइम, टेक्नॉलॉजी,जरा हटके, सोशल व्हायरल या विषयांवर लेखन करतात. वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर रिल्स बनवतात. 'लोकमत'आधी सामना ऑनलाईनमध्ये काम केलं आहे.Read more
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ''मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला'' अशी जोरदार टीका केली आहे. ...
"आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी 'आतंकवादी' किंवा 'दहशतवादी' आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत" ...
गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. ...