मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती... नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक
Thane Rain News: पावसाळ्यात किमान दोन ते तीन दिवस असे उजाडतात की, शंभर किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस दोन-चार तासात झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शहरे बुडतात आणि हतबल होतात. लोकांना घरी बसणे बंधनकारक केले जाते. रेल्वेसेवेचा बोजवारा उडतो. ...
१८३२ च्या ‘बॉम्बे डॉग रायट्स’ला मुंबई शहराच्या इतिहासात एक खास स्थान आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असताना एक जुना धांडोळा.. ...
एकाच दिवसात ठाणे पोलिस आयुक्तालयातील १५ पोलिसांना निलंबित करावे लागणे हे मान खाली घालायला लावणारे आहे. ...
ठाणे महापालिकेतील अभियंत्यांनी राजकीय पदाधिकारी असलेल्या कंत्राटदारांकडून छळ सुरू असल्याची तक्रार आयुक्तांना पत्र लिहून केली. ...
‘पराकोटीचे प्रेम’ व ‘टोकाचा विरोध’ हाच मानवी स्वभावाचा स्थायीभाव होऊ लागल्याने माणूस आणि भटक्या कुत्र्यांमधला जुना संघर्ष तीव्र होत चालला आहे. ...
ठाणे असो की बदलापूर, डोंबिवली असो की अंबरनाथ या शहरांत फ्लॅट खरेदी करायचे तर एक ते सव्वा कोटी रुपयांपासून ४० ते ५० लाखांपर्यंत खर्च आहे. ...
रेल्वे प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ व बेदरकार कारभार आणि तितकेच निष्काळजी व बेदरकार प्रवासी हेच या मृत्यूला कारणीभूत आहे. ...
जुन्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करू इच्छिणाऱ्या रहिवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने गृहनिर्माण नियमात बदल प्रस्तावित केले आहेत. ...