लाईव्ह न्यूज :

author-image

सचिन जवळकोटे

Resident Editor, Solapur Edition.
Read more
सातारनामा ! ; रसद तोडली..कुमक खचली.. .. आता गडाभोवती वेढा ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सातारनामा ! ; रसद तोडली..कुमक खचली.. .. आता गडाभोवती वेढा !

कैक सैनिक जीवानिशी फरार जाहले. आता तर मुख्य गडाभोवतीच ‘वेढा’ पडला. अवघ्या तीन दिवसांत आक्रीत घडले. राजे... घात झाला! ...

लेफ्टनंट स्वाती; कहाणी तिच्या जिद्दीची ! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेफ्टनंट स्वाती; कहाणी तिच्या जिद्दीची !

पतीचं पार्थिव चितेवर असताना, डोळ्यातलं पाणी खळत नसताना त्यांनी निर्धारानं सांगितलं की, दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार ! पण पाठवणार कसं? त्यासाठी ठरवलं की, आपणच सैन्यात भरती व्हायचं. लेकरं होस्टेलला ठेवली, अभ्यास सुरू केला, परीक्षा दिली, कठोर प्रशिक् ...

भिक्षेक-यांचा फॅमिली डॉक्टर..काम-धंदा सोडून फुटपाथवरची फाटकी जिंदगानी हुडकत फिरणारा अवलिया - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भिक्षेक-यांचा फॅमिली डॉक्टर..काम-धंदा सोडून फुटपाथवरची फाटकी जिंदगानी हुडकत फिरणारा अवलिया

..खरं तर यातला कुणीच जन्मानं भिक्षेकरी नव्हता. परिस्थिती, वृद्धापकाळ त्यांना फुटपाथवर घेऊन आला होता. ...

भिक्षांदेही...‘भिक्षा प्रतिबंधक कायदा’ देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाला लागू - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भिक्षांदेही...‘भिक्षा प्रतिबंधक कायदा’ देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाला लागू

महाराष्ट्रातील भिका-यांची संख्या काही लाखात आहे, त्यासाठीचं ‘सरकारी धोरण’ही अर्थातच आपल्याकडे आहे. ...

शहरं रक्ताळली.. NH 4 डागाळला ! पुणे, कोल्हापूर, धारवाड अन् बेंगलोर हत्याकांड एकाच 'हायवे"वर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरं रक्ताळली.. NH 4 डागाळला ! पुणे, कोल्हापूर, धारवाड अन् बेंगलोर हत्याकांड एकाच 'हायवे"वर

दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल हायवे क्रमांक चार' सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला जात असल्याचं स्पष्ट झालंय. ...

जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ?

‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरू ...