लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची!

सरकारने अशा रितीने रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवणे देशहिताच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य? ...

परराष्ट्र व्यवहार धोरणातील कोलांटउड्या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परराष्ट्र व्यवहार धोरणातील कोलांटउड्या!

पूर्वाश्रमीचा भाजपाचा आणि सध्याचा कॉंग्रेसचा नेता असलेल्या नवज्योतसिंग सिद्धाूने सर्वप्रथम कर्तारपूर मार्गिकेच्या उभारणीचा विषय उपस्थित केला होता तेव्हा मोदी सरकारचा प्रतिसाद अत्यंत थंड होता. ...

चंद्रयान, गगनयानाच्या पंखांना बळ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्रयान, गगनयानाच्या पंखांना बळ!

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने बुधवारी आपल्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला! ...

सर्वच राज्यांनी केरळचा कित्ता गिरवायला हवा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वच राज्यांनी केरळचा कित्ता गिरवायला हवा!

केरळ सरकारने काँक्रिटच्या जंगलांमध्ये जिथे जागा उपलब्ध होईल तिथे जंगले निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळता ...

वन्य प्राण्यांसोबत साहचर्य आवश्यकच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वन्य प्राण्यांसोबत साहचर्य आवश्यकच!

अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

‘कॅशलेस इकॉनॉमी’च्या दिशेने वाटचाल आवश्यकच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कॅशलेस इकॉनॉमी’च्या दिशेने वाटचाल आवश्यकच!

सरकारतर्फे निश्चलनीकरणाची जी विविध उद्दिष्टे सांगण्यात आली होती त्यामध्ये ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची निर्मिती हेदेखील एक उद्दिष्ट होते. पुढे सरकारनेच त्याचे ‘लेस कॅश इकॉनॉमी’मध्ये रूपांतर केले, हा भाग अलहिदा! ...

शहरांतर्गत वाहतुकीच्या नव्या युगाची नांदी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहरांतर्गत वाहतुकीच्या नव्या युगाची नांदी?

धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ...