KVK Sagroli : देशभरात सुरू होणाऱ्या विकसित कृषि संकल्प अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी जिल्हा नांदेड यांनीही संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, या अभियानामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा न ...
Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. ...
Water PH : पाणी आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. कोणत्याही सजीवासाठी पाणी अत्यावश्यक आहे. मग तो मानव असो, प्राणी असो की वनस्पती. परंतु केवळ पाणी असून चालत नाही, तर त्या पाण्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची असते. यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पा ...
राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...
बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. ...
शेतकरी (Farmer) अंदाजाने किंवा पारंपरिक सवयीप्रमाणे खते खरेदी करतात आणि ती जमिनीत (Soil) टाकतात. यामुळे खतांचा (Fertilizers) खर्च तर वाढतोच पण जमिनीवर त्याचा विपरीत परिणाम देखील होतो. ...
शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे. ...
Farmer Health : हाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तरच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते, ही समज दृढ झाल्याने सहसा शेतकरी परिवारातील कोणीही हाडांच्या समस्यांकडे अपेक्षित लक्ष देत नाही. ...