शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...
Water Release from Maharashtra Dam: राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग. ...
राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होत ...
बेरिंग, पेंडळ यांच्या सह तयार केलेले एक यंत्र (Jugaad) घेऊन गावागावात शेतकर्यांच्या (Farmers) वाड्या वस्त्यांवर जात अल्प किंमतीत पशुधनाला (Dairy Animal) लागणारे कासरे (Ropes) अर्थात चरठ बनवून देत अण्णाभाऊ बत्तीसे यांनी स्वयंरोजगार (Self employment) ...
'लॅटरल फ्लो इम्युनोसे स्ट्रिप अँड मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मॅस्टिटिस इन बोवाइन्स' या नावाच्या संशोधित किट द्वारे आता अवघ्या काही मिनिटात स्तनदाहाची निदान करता येणे शक्य होणार आहे. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते. ...