आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या (Kharif Crops) खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर (Market rate) आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडत ...
जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन (Dairy Fodder Management) करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे हे नियोजन ...
एकेकाळी कष्टाने पिकवलेल्या अद्रकाला भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा मराठवाड्याचा तरुण या प्रकरणातून स्वत:ला सावरतो, शेतीतले, बाजारातले बारकावे शिकतो आणि आज मोठ्या हिंमतीने परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपा ...
कोंबड्यांच्या विविध आजारांपैकीच एक म्हणजे कोंबड्यांना होणारा मानमोडी (Ranikhet Disease) हा संसर्गजन्य आजार होय. यात पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. मात्र हे नुकसान टाळले जाऊ शकते. ज्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. ...
एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छ.संभाजीनगर येथील ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव अंतर्गत स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय पिंप्री राजा येथे १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव छत्रपती संभाजीनगर येथील कृषी कन्यांच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार( दि.०१) वृक्ष लागवड करत व कृषी विषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...
एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात का झाली चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? आणि का या घटनेची इतिहासात नोंद घेतली गेली. ज्याचा आजही फायदा होतोय. वाचा हा संपूर्ण रंजक इतिहास. ...