जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. ...
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वितरण योजनेसाठी ऑन लाईन अर्ज मागविण्यात आले होते. ...
प्रयोग म्हणून धाडस केलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून अल्पावधीत लक्षवेधी यश मिळवत सरला व जगन्नाथ चव्हाण हे दांपत्य आज चाळीतून दुमजली बंगल्यात वास्तव्यास आले आहे. यासोबतच त्यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील अनेक शेतकरी (Farmer) आज ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon ...
बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साज ...
नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (kvk badnapur) यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ...
शिऊर येथील चंद्रशेखर डुकरे गेल्या पंधरा वर्षांपासून ४ एकर क्षेत्रात कपाशी आणि मका यांसारखी खरीप पिके (kharif crop) घेत आहेत. मात्र, अलीकडे शेती करताना विविध समस्यांचा सामना करतांना ते मोलमजुरी करण्याकडे वळण्याचा विचारात आहे. ...
जमिनीचे आरोग्य राखत, पाणी नियोजन (water management) सह आधुनिक सिंचन व्यवस्था (irrigation) आखत रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीला सेंद्रिय खतांची (organic manure) जोड देत नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक उ ...
कोरडवाहू पारंपरिक शेतीच्या अल्प उत्पन्नात वाढ करण्याचा हेतूने लावलेल्या फळबागेचे प्रक्रिया उद्योगात रूपांतर करून कानडे दांपत्य आज वार्षिक चांगली आर्थिक उलाढाल करत आहे. (Amla Proccesing Success Story) ...