राज्यामध्ये रेशीम योजना प्रभावीपणे राबविणेसाठी दिनांक ०१ सप्टेंबर १९९७ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच सदरील ०१ सप्टेंबर हा दिवस राज्य रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. ...
अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा (onion farming) उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक (onion producer) शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय (organic) मार्ग काढत स्वनि ...
राज्यात आज उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक होती. ज्यात कळवण बाजार समिती येथे २२१०० क्विंटल सर्वाधिक आवक होती. तर लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज १५८६१ क्विंटल सोलापूर येथे झाली होती. यासोबतच राज्यात आज लोकल, नं.१, नं.२, नं.३, कांद्याची आवक देखील बघावयास ...
भारतीय अनुसंधान पारिषद नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार केव्हीके मार्फत होणाऱ्या कामाची पाहणी करण्याकरता पुणे येथील कांदा व लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शात्रज्ञ डॉ राजीव काळे यांनी (दि. २१) रोजी गांधेली येथील कृषि विज्ञान केंद्र (kvk mgm gandheli) व दत्तक ...
जामदरी येथील महेश कैलासराव शेवाळे यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर बँकिंग क्षेत्रासाठी अनेकदा प्रयन्त करूनही अपयश आले. मात्र यात खचून न जाता त्यांनी शेतीची वाट धरली. ज्यात पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची निवड करत आधुनिक प्रयोग केला आणि आज या रेशीम श ...
अल्पभूधारक त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने शेती जोडधंदा म्हणून एका गाईपासून सुरू झालेल्या दूधव्यवसायाला अनिलरावांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून दूधव्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल ...
शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...