म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा (onion farming) उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक (onion producer) शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय (organic) मार्ग काढत स्वनि ...
राज्यात आज उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक होती. ज्यात कळवण बाजार समिती येथे २२१०० क्विंटल सर्वाधिक आवक होती. तर लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज १५८६१ क्विंटल सोलापूर येथे झाली होती. यासोबतच राज्यात आज लोकल, नं.१, नं.२, नं.३, कांद्याची आवक देखील बघावयास ...
भारतीय अनुसंधान पारिषद नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार केव्हीके मार्फत होणाऱ्या कामाची पाहणी करण्याकरता पुणे येथील कांदा व लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शात्रज्ञ डॉ राजीव काळे यांनी (दि. २१) रोजी गांधेली येथील कृषि विज्ञान केंद्र (kvk mgm gandheli) व दत्तक ...
जामदरी येथील महेश कैलासराव शेवाळे यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर बँकिंग क्षेत्रासाठी अनेकदा प्रयन्त करूनही अपयश आले. मात्र यात खचून न जाता त्यांनी शेतीची वाट धरली. ज्यात पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची निवड करत आधुनिक प्रयोग केला आणि आज या रेशीम श ...
अल्पभूधारक त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने शेती जोडधंदा म्हणून एका गाईपासून सुरू झालेल्या दूधव्यवसायाला अनिलरावांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून दूधव्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल ...
शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...
Water Release from Maharashtra Dam: राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग. ...
राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होत ...