शालेय शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा गत अनेक महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर विभागातील घोटाळ्यात शिक्षण विभागातील अनेक मातब्बर अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांनी कारागृहात जावे लागले. ...
विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईमुळे संशोधक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी शोधप्रबंध सादर केल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात असल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. ...