राज्याची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी ... लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव ... मराठीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, केंद्र सरकारच्या अध्यादेशाचे पालन करायलाच हवे असे सांगण्यात येत होते. ... ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यांचा प्रतिप्रश्न ... जनतेने बहुमताने निवडून दिले तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडतायेत ... आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यावरून तिथे कोणी नाराज असेल, तर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची ... राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही ... खंडणी कोणी मागितली? मध्यस्थी कोणी केली? किडनॅपिंग कोणी केले? सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? हे सर्व आता तपासात पुढे येईल ...