फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे. ...
आरटीओने १२ रिक्षाचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये दंड वसूल केला तर वाहतूक शाखा डोंबिवली च्या वतीने २९ रिक्षाचालकांवर कारवाई केली. ...