ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हिंगोली तालुक्यातील नांदुरा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम झाले आहे. काम पूर्ण होऊनही ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ...
जयप्रकाश दांडेगावकर यांनीच पुढाकार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ...
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीने तिन्ही विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरिवले आहे. त्यांच्या विरोधात आघाडीतील उद्धवसेनेने हिंगोली व कळमनुरीमध्ये उमेदवार दिले आहेत, तर शरद पवार गटाने वसमतमध्ये अजित पवार गटाच्या विरोधात उमेदवार उभा ...