राज्यात रेंट अ कारमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागल्याने या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. त्यानुसार रेंट अ कार वाहनांना स्पीड गर्व्हन्स बसवण्याची सक्ती केली आहे. ...
Goa News: राज्यात उकाडा वाढू लागल्याने सध्या लिंबू तसेच शहाळ्यांना मागणी वाढली आहे. पणजी बाजारात एक लिंबू ७ रुपयांनी तर शहाळे ५० रुपयांना एक या दराने मिळत आहे. ...