स्टरलाईट कंपनीकडून पडघा ते खारघर दरम्यान उच्चदाब वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये तब्बल १६०० एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. ...
उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागा भाजपने कथोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आनंद साजरा केला. ...